
महाकवी नामदेव ढसाळांनी `स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचे नाव आहे` हे लिहून तब्बल 47 वर्षाच्या पुढे झाले आहेत.परंतु देशाची आर्थिक राजधानी महामुंबई शहरामध्ये सर्वसामान्य मराठी माणूस झोपडपट्टी पुनर्वसन (SRA)...
15 Aug 2023 9:28 PM IST

सातारा जिल्ह्यातील खराडेवाडी येथील जमीन सावकाराने बळकावून देखील कारवाई होत नसल्याने 15 ऑगस्ट ला शेतकऱ्याचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. खराडेवाडी येथील...
15 Aug 2023 9:22 PM IST

उन्हाळ्यात लिंबूची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने लिंबूला भाव चांगला मिळत होता. परंतु आता पाऊस सुरू झाल्याने लिंबूची मागणी त घट झाल्याने चोपड्यातील शेतकऱ्यांकडून व्यापारी दहा रुपये किलोने मागणी...
14 Aug 2023 6:45 PM IST

पैसा मिळविण्याचे शंभर मार्ग हे पुस्तक ज्यांनी वाचले असते त्यांच्या डोक्यात असंख्य कल्पनांचा पूर येत असतो.पैसे मिळविण्यासाठी जे लोक विविध शक्कल लढवत असतात तसेच मुबलक पैसा असणारे सुद्धा पैशाने...
14 Aug 2023 1:10 PM IST

नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर यावर्षीच्या स्वातंत्र्य दिन सोहोळ्यात पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवताना उपस्थित राहण्यासाठी तसेच त्यांनी देशवासियांना उद्देशून केलेले भाषण ऐकण्यासाठी देशभरातील विशेष...
11 Aug 2023 12:34 PM IST

खरीप हंगामात पिकं जोमदार अवस्थेत असताना अनेक ठिकाणी खटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे युरिया खताचा तुटवडा दिसून आला आहे. विशेष म्हणजे युरिया खत घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या...
11 Aug 2023 9:31 AM IST